उष्णतेच्या तडाख्याने टेम्पोतील अंड्यांतून पिल्लं बाहेर? अखेर सत्याची ‘अंडी-पिल्ली’ बाहेर
नागपूर : उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भातील उन्हाळा सामान्यतः जास्त प्रमाणात उष्ण असतो. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांतील तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. उन्हाचा तडाखा केवळ माणसांनाच नव्हे,…