शेतकऱ्यांच्या आशेवर ‘पाणी’; जळगावसह येवल्यात पुन्हा ‘अवकाळी’चा मारा, निफाडमध्ये गारपीट
Unseasonal Rain Crop Loss: द्राक्ष हंगामाच्या शेवटी आणखी थोडा अपेक्षित दर मिळण्याची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवरच ‘पाणी’ फेरले. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले हायलाइट्स: द्राक्ष, कांदा, गहू पिकांचे…
बिऱ्हाड मोर्चामुळे आज चक्काजाम; मुंबई-आग्रा महामार्गासह उपनगरातील रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शहरात दाखल होणाऱ्या बिऱ्हाड मोर्चामुळे आज, रविवारी मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडसह उपनगरांतील रस्त्यांवरील एकेरी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मोर्चात पंधरा ते वीस हजार शेतकऱ्यांचा…