बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या कामात फरक काय? नीलम गोऱ्हे मटा कॅफेत म्हणाल्या…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नुकतीच शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय…
तेव्हा शिवसेनेत फक्त जायचा रस्ता होता, बाहेर यायचा नाही, भुजबळ मुंबईत येताच काय घडलं होतं?
मुंबई: आताच्या काळात शिवसेना पक्षात अधिक लोकशाही आली असेल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी उद्धव ठाकरे हे ज्यांना पक्ष सोडून जायचा आहे, त्यांनी जा, असे सांगत होते. मात्र, मी ज्यावेळी…