• Sat. Sep 21st, 2024

marriage

  • Home
  • तीन महिन्यांपूर्वी लग्न, नवा संसार सुखाने सुरु होता, अन् मग असं काही घडलं की… जळगाव हादरलं

तीन महिन्यांपूर्वी लग्न, नवा संसार सुखाने सुरु होता, अन् मग असं काही घडलं की… जळगाव हादरलं

जळगाव: जळगाव सुप्रिम कॉलनीतील तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आयुष्य संपवल्याची घटना गुरूवारी दुपारी २ वाजता समोर आली आहे. तरुणाच्या जीवन संपवण्यामागचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात…

हातात संविधानाची प्रत, राष्ट्रगीत म्हणत ४५ मुलींचं कन्यादान, या दानवीराची सर्वत्र चर्चा

अमरावती: सध्याच्या युगात लग्न म्हणजे अत्यंत खर्चिक बाब. लग्नसोहळ्यात थाट, चमचमीत खाद्यपदार्थ आणि पाहुण्यांची अवू भगत करता करता सर्वसामान्य शेतकरी, शेतमजुर व हातमजुरी करणाऱ्या कुटुंबाची परिस्थिती हालाकीची होत होती. हीच…

लग्न मंडपात रिक्षा घुसली, धडकेत वऱ्हाडी ठार; बुलढाण्यात वातावरण तापले

बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाव शहरातील सजनपुरी परिसरात लग्न समारंभ सुरु होता. यादरम्यान, लग्न समारंभाच्या मंडपात भरधाव ऑटो रिक्षा घुसली. रिक्षा घुसल्याने दोन वऱ्हाडी जखमी झाले. यातील एक पुरुष वऱ्हाडी गंभीर जखमी…

अंगात जोधपूरी, पायात मोजडी, हातात कट्यार अन् नवरदेव खुर्चीवर उभा, खाली उतरता येईना, कारण…

सोलापूर: रमजान सण संपला की मुस्लिम धर्मीयामध्ये लगीनसराईचा काळ सुरू होतो. शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने सोलापुरात धुमाकूळ घातला होता. त्यातच शहरातील अनेक मंगलकार्यालयात लग्न सुरु होते. या अवकाळी पावसाचा जबरदस्त…

शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं होत नाहीत, आता काढणार वरात मोर्चा; स्वाभिमानीची मोठी मागणी

सांगली :शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत, ही आता एक सामाजिक समस्या बनली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलाबरोबर लग्न करणाऱ्या मुलीच्या नावावर राज्य सरकारने दहा लाख रुपये आणि मुलीच्या वडिलांच्या नावावर पाच…

हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी खड्डा खोदून काढतात पाणी, पाणी टंचाईमुळे मुलांची लग्नं रखडली

अकोला : पाणीटंचाईमूळ राज्यातील एका गावात गावकऱ्यांना अनेक समस्येला सामोरे जावे लागतं आहे. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कवठा हे गाव. गावात एक विहीर अन् धरण असून ह्या विहिरीला पाणी…

You missed