तर अडीच कोटी मराठ्यांना आरक्षण मिळेल, कोण म्हणतंय मिळत नाही,मी घेतल्याशिवाय राहत नाही: जरांगे
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचा जत्था घेऊन राजधानी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लढवय्ये मनोज जरांगे पाटील यांनी वाशीमध्ये सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून सरकाकडे ४ महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. जोपर्यंत सगळ्या…