• Sat. Sep 21st, 2024

maharashtra rain news today

  • Home
  • राज्यासाठी पुढील ४ तास महत्त्वाचे, मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांसाठी मोठा अलर्ट, वाचा सर्व अपडेट

राज्यासाठी पुढील ४ तास महत्त्वाचे, मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांसाठी मोठा अलर्ट, वाचा सर्व अपडेट

मुंबई: राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. कालपासून मुंबई राज्यातील अनेक विभागांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ३ ते ४ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुढील ३…

राज्यात २४ तासांसाठी ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्यासह या भागांत अतिवृष्टीचा इशारा

रत्नागिरी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतो आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे. अशात मध्यंतरी काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे दुबार पेरणीचं…

Weather Alert : राज्यात १४ जिल्ह्यांना पुढच्या ३-४ तासांचा अलर्ट जारी, मुंबई, पुण्यासह या भागांत तुफान पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र तुफान पाऊस सुरू आहे. अशात हवामान खात्याकडून पुन्हा एकदा पुढच्या ३-४ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. सध्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग…

VIDEO : यवतमाळमध्ये पावसाचा हाहाकार, घरं, दुकानं पाण्याखाली; पाहा पुराचं रौद्ररुप दाखवणारे दृष्य

यवतमाळ : गुरुवारी रात्रीपासून जिल्ह्यात विविध भागात पाऊस कोसळत आहे. विशेषतः उमरखेड आर्मी महागावामध्ये पावसाचा जोर असून वणी परिसरात शुक्रवारी पावसाने सकाळी जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी…

Weather Alert : पुढचे ३-४ तास अतिशय धोक्याचे; पुणे, ठाण्यासह ९ जिल्ह्यांना धुवांधार पावसाचा अलर्ट जारी

मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र तुफान पाऊस सुरू आहे. अशात हवामान खात्याकडून पुन्हा एकदा पुढच्या ३-४ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. सध्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग…

Maharashtra Weather: राज्यात कोकणात १५ तारखेपर्यंत अतिवृष्टी, विदर्भाला येलो अलर्ट; वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यामध्ये जुलैमध्ये सरासरीइतका पाऊस पडण्याची माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कमी काळात पडलेला जास्त पाऊस किंवा राज्याच्या एका विभागात पडलेला अतिरिक्त पाऊस उर्वरित राज्याची…

लग्नात वरुणराजा बरसला, ३५० ते ४०० वऱ्हाडी असलेला मंडपच कोसळला, क्षणात होत्याचं नव्हतं…

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उन्हामुळे कोल्हापूरकरांच्या जीवाची काहिली झाली होती. नागरिक दिवसभर उन्हाने आणि रात्रभर उकाड्याने वैतागले होते. मात्र, काल सोमवारी रात्री उशिरा कोल्हापूर शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह…

You missed