महाराष्ट्रात यंदाचा उन्हाळा कडक, २० दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, कोणत्या भागांना यलो अलर्ट?
मुंबई: महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये एप्रिल ते जून महिन्यात भीषण उकाडा जाणवू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात तर याच महिन्यापासून लोकांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. भारतीय…