मानलं गड्या! ३२ वर्ष लढला, ५१ व्या वर्षी सरपंचपदाला गवसणी, भाजपचं पॅनल पाडलं
अहमदनगर : ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालांमध्ये एक निकाल मात्र चर्चेत राहिलाय तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव ग्रामपंचायतीचा. वयाच्या विसाव्या वर्षांपासून निवडणूक लढवली मात्र नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागले. तब्बल ३२ वर्षांनंतर…
आम्हीच नंबर वन! ग्रामपंचायत निकालानंतर भाजप, शिवसेना, कॉंग्रेसचे दावे-प्रतिदावे
मुंबई : ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढवली जात नसतानाही भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपल्याच पक्षाला निवडणुकीत घवघवीत यश…
केसरकरांना धक्का, पवार काका-पुतण्या गटाला खातंही उघडता आलं नाही, सिंधुदुर्गात राणेच किंग!
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीत वर्चस्व कायम राखले. यंदाही हे चित्र पुन्हा पाहायला मिळालं. जिल्ह्यात एकूण २४ ग्रामपंचायतींपैकी भाजपने १६…