• Sat. Sep 21st, 2024

kharghar tragedy

  • Home
  • महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतून घेतला धडा, समर्थ बैठकीबाबत आप्पासाहेब धर्माधिकारींचा मोठा निर्णय

महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतून घेतला धडा, समर्थ बैठकीबाबत आप्पासाहेब धर्माधिकारींचा मोठा निर्णय

मुंबई: काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील खारघर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात भीषण दुर्घटना घडली होती. याठिकाणी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या…

ते जगाचे नेते, भाजपच्या पोपटांना पोपटपंची करु द्या; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

मुंबई:खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटना हा एक अपघात होता. त्यावरुन राजकारण करु नका. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात करोना काळात हलगर्जीपणामुळे झालेल्या मृत्यूंसाठी देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो,…

उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरेंना त्यांच्याच स्टाईलमध्ये उत्तर, सुषमा अंधारेंचं पत्र

मुंबई:करोना काळात राज्यातील सरकारकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या…

गर्दीच्या ड्रोन शुटिंगसाठी लाखो श्रीसेवकांना उन्हात बसवलं, खारघरमध्ये शाही मेजवानी: संजय राऊत

मुंबई:खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात लाखो श्रीसेवक हे उन्हातान्हात बसून होते. ते पाण्यावाचून तडफडत होते. मात्र, त्याचवेळी मैदानात उभारलेल्या एसी शामियान्यात शाही जेवणावळी सुरु होत्या, असा आरोप खासदार…

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट पे ट्विस्ट; अजित पवारांनी CM एकनाथ शिंदेंना पाठवलं पत्र

मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे राष्ट्रवादीतील ४० आमदारांचा गट घेऊन भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यादृष्टीने अजित पवारांच्या गोटात हालचाली आणि चाचपणी सुरु असल्याचेही…

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा सकाळीच का घेतला, सरकारने स्पष्टच सांगितलं

नवी मुंबई:खारघरच्या मैदानावर महाराष्ट्र भूषण सोहळा भर उन्हात घेतल्याच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर टीका केली जात आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दौऱ्यासाठी जायचं असल्याने हा कार्यक्रम भर दुपारी घेतला, अशी…

या एका गफलतीमुळे शेकडो श्रीसेवकांचे जीव गुदमरले, पिण्याच्या पाण्यासाठी नळ उभारले पण….

नवी मुंबई:खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेत उष्माघातामुळे १३ जणांचा जीव गेला होता. या घटनेचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. यानंतर दुर्घटनेसाठी कारणीभूत असलेल्या अनेक गोष्टी समोर…

You missed