तीन दिवसांपासून झोपलो नाही, पोटाला खाल्लं नाही, फुलं विकली गेली नाहीत, युवा शेतकऱ्याची खंत
पुणे : राज्यभरात शेतकऱ्याची विदारक परिस्थिती आपण अनेकदा पाहतो. दसरा सण असल्याने झेंडूच्या फुलांना खूप महत्त्व आहे. आपल्या फुलांना चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी अनेक मोठ्या मार्केटला फुले विक्री करण्यासाठी…
परभणीतील शेतकऱ्यांचे २६ जुलैपासून मुंबईत आंदोलन; जालना-नांदेड महामार्गासंदर्भात मोठी मागणी
परभणी : ‘जालना- परभणी- नांदेड महामार्गा’साठी संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीसाठी, गुणांक दोन वापरून पाचपट मोबदला द्यावा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी परभणी, नांदेड, जालना जिल्ह्यांतील शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने मुंबईतील…