• Wed. Mar 11th, 2026

    heat stroke

    • Home
    • पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं; सराव करताना दरदरुन घाम, रुग्णालयात मृत्यू, 4 महिन्यांचं बाळ पोरकं

    पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं; सराव करताना दरदरुन घाम, रुग्णालयात मृत्यू, 4 महिन्यांचं बाळ पोरकं

    Parbhani Man dies of Heat Stroke : दुपारच्या वेळेस जवळच्या मैदानावर समीर पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीची तयारी करत होता. त्यानंतर अचानक अस्वस्थ वाटू लागले म्हणून तो घरी परतला. Lipi धनाजी…

    रायगडाच्या पायऱ्या चढताना शिवभक्ताचा मृत्यू, शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यावेळीच दुर्घटना

    रायगड : शिवराज्याभिषेक दिन सोहळा रायगडवरती मोठ्या थाटात संपन्न होत असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. संकेश्वर जिल्हा बेळगाव येथील बावीस वर्षीय शिवभक्त ओंकार दीपक भिसे हा रायगडाच्या पायऱ्या चढत…

    लग्न सोहळ्यावरुन परतताच आक्रित, विवाहितेचा मृत्यू, कारण महाराष्ट्राची धाकधूक वाढवणारं

    जळगाव : गेल्या काही दिवसापासून अवकाळीनंतर आता मे महिन्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. मे हीटच्य्या तडाख्यात विवाहित महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात घडली.…

    खारघर दुर्घटनेबाबत संजय राऊतांचा गंभीर आरोप, मृतांचा आकडा जास्त, एकनाथ शिंदेंचा पोलिसांवर दबाव

    मुंबई:आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना खारघरमध्ये घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आयोजक आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.…

    राजकीय स्वार्थाशिवाय इतकी लोकं बोलावली जातात का? महाराष्ट्र भूषण दुर्घटनेवरुन राज यांचा निशाणा

    नवी मुंबई:आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राजभवनात बोलावून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देता आला असता. खारघरमध्ये इतकी लोकं बोलावून कार्यक्रम करण्याची काहीही आवश्यकता नव्हती, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. सकाळऐवजी हा…

    महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, कल्याणमधील श्रीसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

    नवी मुंबई:खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे ११ श्रीसेवकांचा मृत्यू झाला होता. हा मृतांचा आकडा आणखी वाढला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु…

    ४२ अंश तापमानात अनुयायी तासनसात तिष्ठत राहिले, शिदोरी-पाणी संपलं, ११ जणांचा मृत्यू कसा झाला?

    नवी मुंबई:ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’ने रविवारी खारघरच्या सेंट्रल पार्कवर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. तर जवळपास २४…

    You missed