गावांतले ई-गव्हर्नन्स ‘दीड जीबी’च्या भरवशावर; ९३ टक्के ग्रामपंचायींमध्ये ब्रॉडबँड, ऑप्टिकल फायबर जोडणी नाही
नवनाथ वाघचौरे, नाशिकरोड : डिजिटल इंडिया आणि ई-गव्हर्नन्स धोरणाचा शासन स्तरावरून नारा दिल्याने कार्यालयांमध्ये संगणकीय युग अवतरले असले तरी गावगाड्याचा कारभार मात्र अद्याप मोबाइलच्या ‘दीड जीबी’ डेटाच्या भरवशावर सुरू असल्याचे…