Crop Insurance: पावणेदोन लाख दावे नाकारले; ‘पीक विमा’ अमरावती जिल्ह्यातील बळीराजाच्या मुळावर
Amaravati Farmer News: नव्या योजनेतील जाचक तांत्रिक निकषांमुळे नुकसान होऊनही हजारो शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागले आहे, तर कंपन्यांनी मात्र कोट्यवधींचा नफा कमावला आहे. पीक विमा योजना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार तब्बल २५५५ कोटी, कृषिमंत्र्यांची घोषणा
या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. महाराष्ट्र टाइम्सfarmer money2 मुंबई : राज्यातील जवळपास ६४ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट…