माधुरीच्या हृदयाचे ठोके बंद पडले, डॉक्टरांचे प्रयत्नही व्यर्थ; कठोर अंतःकरणाने वडिलांचा मोठा निर्णय
Navi Mumbai News : रुग्णालयात आणले त्यावेळी माधुरीच्या हृदयाचे ठोके बंद पडले होते, मात्र डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून ३० मिनिटांच्या सीपीआरनंतर तिचे रक्ताभिसरण पुन्हा सुरू केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.…
विघ्न टळलं! कुटुंबाचा एक निर्णय अन् जाता जाता त्याने दिले तिघांना नवे आयुष्य
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: वर्धा येथील तरुणाच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या अवयवदानामुळे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तीन तरुणांवरील विघ्न टळून त्यांना नवे आयुष्य मिळाले आहे.वर्धेच्या गांधीनगर परिसरात राहणारे श्रीकांत पांडे (वय ४७)…