रत्नागिरीत अवकाळी नसल्याने हापूस सामान्यांच्या अवाक्यात, एक पेटी आंब्याचा दर काय?
अहमदनगर :आंब्याला मोहोर आल्यापासूनच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. अंतिम टप्प्यातही पावसाने आंबा बागांचे नुकसान केले. मात्र, रत्नागिरीतील बहुतांश बागा यातून वाचल्या. त्यामुळे यावर्षी हापूस आंबा सर्वसामान्यांच्या अवाक्यात…