ओबीसी नेत्यांनी राजकारण करू नये, भुजबळ-मुंडे-बावनकुळेंनी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी : पाटील
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा विषय लवकर सोडविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा मराठा समाज पेटून उठेल व त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, याची सर्व जबाबदारी…