हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत करा, शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर रुमनं मोर्चा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Oct 2025, 3:54 pm परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि नद्याला आलेल्या पुरामुळे खरीपाच्या….पिकाचे प्रचंड नुकसान झाले. राज्य सरकारकडून हेक्टरी साडेआठ हजार…रुपये अनुदानाची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर पिक विमा देखील…शेतकऱ्यांना…