‘आम्ही बारा जिल्ह्यातील शेतकरी…’; कर्ज काढून शक्तिपीठ महामार्ग का करताय? राजू शेट्टींचा सवाल
Raju shetty on shaktipith mahamarg: शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द झाला पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तिपीठ महामार्गात बदल करू म्हणाले, ते आम्हाला मान्य नाही, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र…
Bachhu Kadu | महाभारतातील अर्धवट राहिलेले नारायणाची भूमिका राणे करतायत, कडूंचा राणेंना टोला
#bachhukadu #farmerprotest #shaktipeethmahamarg #shaktipeethhighway #narayanraneशक्तिपीठ महामार्ग हा राजकीय गरज की नागरिकांची गरज असा प्रश्न उपस्थित होतोय. यामध्ये मोठा भ्रष्टाचार असण्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला.
फडणवीस साहेब, तुमची गाठ शेतकऱ्यांच्या कन्येशी.. चिमुकल्या मुलींचा शक्तिपीठ महामार्गाला विरोध
Maharashtra Times•1 Jul 2025, 5:59 pm शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.मंगळवारी १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करत विरोध दर्शवला.नांदेडमध्येही कृषी दिनानिमित्त बाधित शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.यावेळी…
कर्जमाफीसाठी पैसे नाही, पण शक्तीपीठ मार्गासाठी घाई, कारण… बच्चू कडूंचा सरकारवर निशाणा
Bacchu Kadu : सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण शक्तीपीठ मार्गासाठी सरकारला घाई आहे. सरकारसाठी रस्ता महत्त्वाचा नाही, तर त्यातून पैसा वेगळ्या मार्गाने किती येईल हे महत्त्वाचं असल्याची टीका बच्चू…
महायुती सरकार गंडवागंडवी करतं, शक्तिपीठ महामार्ग व शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा इशारा
Authored byमानसी देवकर | Contributed byऋषिकेश होळीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Apr 2025, 3:53 pm शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येतो आहे. लातूरमध्ये बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मिळून शेतकरी मेळावा घेण्यात…
शक्तिपीठ महामार्गात ५० हजार कोटींचा घोटाळा; राजू शेट्टींचा सनसनाटी दावा; आकडेवारीच मांडली
Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्ग हा भाविकांसाठी नाही, विकासासाठी नाही, तर राजकीय नेत्यांच्या आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी आहे. या महामार्गामध्ये ५० हजार कोटींचा घोटाळा होणार आहे, असा खळबळजनक आरोप स्वाभिमानी शेतकरी…
आत्मपरीक्षण करण्यापलीकडे विषय गेलाय; काँग्रेसच्या पराभवावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Feb 2025, 6:42 pm दिल्ली विधानसभा निवडणुकीत ४८ जागा जिंकत भाजपला बहुमत मिळाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाला दिल्लीत एकही जागा जिंकता आलेली नाही. यावर एकेकाळी काँग्रेसमध्ये…
शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; बैठकीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावातून पिटाळून लावलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2025, 8:16 pm शक्तिपीठ महामार्ग नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील काही गावातून जात आहे. आज उमरी गावात अचानक मंडळ अधिकारी, तलाठी आणि काही इतर कर्मचारी आले. शक्तिपीठ…
पवनार ते पेडणे, ७६० किमीचा सहापदी शक्तिपीठ महामार्ग, १९ तीर्थस्थळं कशी जोडणार?
मनोज मोहिते, नागपूर: महामार्गांनी विकासाचा वेग वाढतो, या ठाम विश्वासातून राज्य सरकारने आणखी एका महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे, हा ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’पेक्षा…