• Fri. Sep 18th, 2026
आत्मपरीक्षण करण्यापलीकडे विषय गेलाय; काँग्रेसच्या पराभवावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Feb 2025, 6:42 pm

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ४८ जागा जिंकत भाजपला बहुमत मिळाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाला दिल्लीत एकही जागा जिंकता आलेली नाही. यावर एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आत्मपरीक्षण करण्यापलीकडचा हा विषय असून काँग्रेसने गांभीर्याने घ्यावे असे चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed