• Sat. Sep 21st, 2024

वनसंपदा

  • Home
  • वनसंपदेचे मोठे नुकसान, पाच वर्षांत जळाले एक लाख हेक्टर जंगल, ३ कोटी रुपयांचा आर्थिक फटका

वनसंपदेचे मोठे नुकसान, पाच वर्षांत जळाले एक लाख हेक्टर जंगल, ३ कोटी रुपयांचा आर्थिक फटका

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्याच्या विविध जंगलांमध्ये लागलेल्या वणव्यांमुळे मागील पाच वर्षांत तब्बल एक लाखाहून जास्त हेक्टर भूभागावरील जंगल गमवावे लागले आहे. २०१९ ते २०२३ या कालावधीत लागलेल्या आगींमुळे…

राज्यात १६ जिल्ह्यांत उभारणार ‘मधाचे गाव’; पहिल्या टप्प्यात ठाणे, पालघरसह ‘या’ गावांची निवड

मुंबई : राज्यात लवकरच १६ जिल्ह्यांत मधाचे गाव उभारले जाणार आहे. या १६ जिल्ह्यांमध्ये ठाणे आणि पालघर, सातारा यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश असून याची तयारी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने विभागाने…

You missed