रायगडात पावसाचे धुमशान! मच्छीमारांना वारा पावसाचा फटका, एक खलाशी बेपत्ता; शोधकार्याला वेग
Raigad News : रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे उरणच्या मोरा बंदरात दुर्दैवी घटना घडली आहे. येथे आश्रयाला आलेल्या एका गुजराती मच्छीमार बोटीवरील खलाशी बेपत्ता झाला आहे. पोलीस व सागरी…
तुफान पावसाचा मारा! मुंबई-गोवा महामार्गाला फटका, माणगावजवळ दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
Mumbai-Goa Highway : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळ पाणी साचल्याने वाहतूक रोखण्यात आली आहे. ती पर्यायी मार्गाने वळवण्यात…