दोन महिने महाराष्ट्राच्या जनतेला विश्रांती मिळेल, शहाजीबापू पाटलांची संजय राऊतांवर टीका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Nov 2025, 10:26 am Follow शहाजीबापू पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चावर टीका केली आहे.ते म्हणाले, मविआ आणि ठाकरे बंधूंनी काढलेला मोर्चा सत्यता नसलेला होता. यावेळी बोलताना त्यांनी…
अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध: बहुजन समाजाचा कडक बंद आणि मोर्चा
Bahujan Community Protest :सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ बहुजन समाज आणि सकल मराठा समाजाने कडकडीत बंद पाळला. अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि व्यापारी…
ठाकरे बंधूंच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा
शालेय अभ्यासक्रमात हिंदी विषय सक्तीचा केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…