• Wed. Jun 17th, 2026
    दोन महिने महाराष्ट्राच्या जनतेला विश्रांती मिळेल, शहाजीबापू पाटलांची संजय राऊतांवर टीका

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    शहाजीबापू पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चावर टीका केली आहे.ते म्हणाले, मविआ आणि ठाकरे बंधूंनी काढलेला मोर्चा सत्यता नसलेला होता. यावेळी बोलताना त्यांनी खासदार संजय राऊतांवरही टीका केली आहे. दोन महिने महाराष्ट्र सकाळच्या किरकिरेला कंटाळला होता आता विश्रांती मिळेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed