वाद मिटणार, तक्रादारांची धावपळ थांबणार; मध्य रेल्वेवरील १० रेल्वे स्थानकांमध्ये पोलिस चौक्या उभारणार
मुंबई : रेल्वे स्थानक परिसरात वाद झाल्यावर तक्रारदार प्रवाशांना पोलिस ठाणे गाठावे लागते. त्यांची ही धावपळ थांबवण्यासाठी, मध्य रेल्वेवरील १० रेल्वे स्थानकांमध्ये पोलिस चौक्या उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन आणि मुंबई…