• Wed. Mar 18th, 2026

    मुंबई गुन्हेगारी

    • Home
    • Mumbai Crime : दादागिरीच्या वादातून 14 वर्षांच्या मित्राला संपवलं, विहार तलावात फेकलं; तीन अल्पवयीनांची कबुली, पोलिस तपासात बनावाचा पर्दाफाश

    Mumbai Crime : दादागिरीच्या वादातून 14 वर्षांच्या मित्राला संपवलं, विहार तलावात फेकलं; तीन अल्पवयीनांची कबुली, पोलिस तपासात बनावाचा पर्दाफाश

    भांडुपमध्ये ८ वीतील विद्यार्थ्याची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दादागिरीच्या वादातून मित्रांनी सिद्धार्थ लोंढेची हत्या करून मृतदेह विहार तलावात फेकला. भांडुपमध्ये आठवीतील विद्यार्थ्याची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    Palghar News: शाळेत पोहोचायला दहा मिनिटं उशीर केला म्हणून अशी शिक्षा दिली की सहावीतली अंशिका जीवानिशी गेली, संतापजनक घटनेने महाराष्ट्र हादरला

    वसईतील श्री हनुमंत विद्या हायस्कूलमध्ये 13 वर्षीय अंशिका गौडला शाळेत उशिरा आल्याने शिक्षिकेने 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. या शिक्षेमुळे तिची तब्येत बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. (फोटो– महाराष्ट्र…

    मुंबईत रेड लाइट एरिया कुठे आहे?; रिक्षाचालकाला विचारताच यूपीतील जोडपे गजाआड

    मुंबई : मुंबईतील टिळकनगर पोलिसांनी एका जोडप्याला अटक केली आहे. या जोडप्याने एका १८ वर्षीय मुलीला मुंबईतील एका वेश्यालयात विकण्यासाठी आणले होते. या जोडप्याला अटक केल्यानंतर सुटका करण्यात आलेल्या मुलीच्या…

    माणुसकीला काळिमा, भीक मागणाऱ्या मुलीला घरी आणले, काम दिले, लग्नही लावले, पण तिने केले…

    मुंबई : मुंबई उपनगरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. घरात गेल्या २५ वर्षांपासून काम करणाऱ्या मोलकरणीने सोन्याची चेन आणि मोबाइल फोनसाठी मालकिणीचा खून केला. ही धक्कादायक घटना मालाड येथे…

    You missed