‘मिठागर, खारफुटी, जलस्रोत नष्ट होणार’; तिसरी मुंबई वादाच्या भोवऱ्यात, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Navi Mumbai News: तिसऱ्या मुंबई प्रकल्पाचं काम सुरू होण्यापूर्वीच ते वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. कायद्यांचे उल्लंघन आणि पर्यावरणीय धोक्याचा आरोप केला जात असून, एमएमआरडीए विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.…
पुनर्वसनासाठी मिठागरे सुरक्षितच! धारावी प्रकल्पाचा दावा; पर्यावरणवाद्यांनी केला होता विरोध
Dharavi Redevelopment Project : मिठागरांच्या जागा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याने त्यावर विकासकामे करणे चुकीचे ठरेल, अशी भूमिका घेत पर्यावरणवाद्यांसह समाजातील विविध घटकांनी त्याला विरोध दर्शवला आहे. हायलाइट्स: डीआरपीच्या मुख्य कार्यकारी…