औद्योगिक वसाहतींमधील केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात; नदीवर पाण्याचा फेस
पुणे: तीर्थक्षेत्र अलंकापुरीचे नाव संपूर्ण देशात आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला देशासह राज्यभरातून लाखोच्या संख्येने वारकरी आणि भाविक दर्शनासाठी येत असतात. येथे आल्यानंतर ते इंद्रायणी नदीचे पाणी पवित्र असते म्हणून…