फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाने शेतकरी चिंतेत, चंद्रपुरात बरसला रिपरीप पाऊस; कापूस, तूर पिक संकटात
Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 12:21 pm फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाने राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यात चंद्रपूर जिल्ह्यात काल शनिवारपासून ढगाळ वातावरण असून काही भागात रिपरीप…
दुर्दैवी! पती, पत्नी कपाशीला खत टाकीत होते, पतीच्या डोळ्यादेखत पत्नीच्या अंगावर वीज कोसळली
चंद्रपूर : सतत येणाऱ्या पावसामुळे शेतीचे कामे खोडांबली होती.दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे शेतीच्या कामाना वेग आला आहे. अनुकूल वातावरण पाहून चेक विठ्ठलवाडा येथील पती,पत्नी कपाशीला खत टाकायला शेतात…