पाच दिवस कमरेपर्यंत गाळात, मृतदेह बाहेर काढताना पायावर जखमा, TDRF चे जिगरबाज जवान घरी परतले
ठाणे : इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत एकण ८४ जणांनी आपला जीव गमावला. दरड कोसळल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यातून अनेक…
इर्शाळवाडीत मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी किती जण? अंदाज येईना, आता पोलीस वापरणार ही ट्रिक
रायगड: खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या गावावर बुधवारी रात्री दरड कोसळली होती. या दुर्घटनेत जवळपास संपूर्ण गाव क्षणार्धात डोंगराखाली गाडले गेले. अत्यंत उंचावर आणि दुर्गम भागात असलेल्या इर्शाळवाडी गावात अत्याधुनिक यंत्रसामुग्री…