• Sat. Sep 21st, 2024

आदिवासी समाज

  • Home
  • अंत्यदर्शनासाठी तुडूंब भरलेल्या नाल्यातून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास; गडचिरोलीतील भीषण वास्तव

अंत्यदर्शनासाठी तुडूंब भरलेल्या नाल्यातून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास; गडचिरोलीतील भीषण वास्तव

गडचिरोली: देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे सर्वत्र विकास व प्रगतीचा गवगवा केला जात असला तरी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात मात्र विकासाचा सूर्योदय झालेला नाही. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील व…

धर्मांतर केल्यास आदिवासींना शासकीय योजना बंद, पालघरमधील ग्रामपंचायतीचा ठराव

मुंबई -प्रतिनिधी ग्रामपंचायत हद्दीतील कोणत्याही आदिवासी समाजाच्या नागरिकाने धर्मांतर केल्यास त्याला आदिवासी म्हणून मिळणाऱ्या सर्व योजना बंद करण्याचा ठराव विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. वाडा, विक्रमगडसह पालघर…

आधी फी वसुली नंतर प्रवेशबंदी; विद्यापीठाने परवानगी न दिल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले

म. टा. वृत्तसेवा जव्हार :जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यासाठी शिक्षणाची पंढरी म्हणून जव्हारमध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ओळखले जाते, परंतु यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४मध्ये १७ अतिरिक्त…

You missed