हायकोर्टाने झापलं पण तरीही BMC उघड्या मॅनहोलबाबत गंभीर नाहीच, ‘मृत्यूगोला’चा धोका कायम
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील उघड्या मॅनहोलवरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला नुकतेच खडे बोल सुनावले. मात्र, मलनि:सारण खात्याची जबाबदारी असलेली मॅनहोल उघडी राहणे, त्यांची दुरवस्था होणे असे…
न्या. देव यांच्या राजीनाम्याच्या कारणावरून विधी क्षेत्रात कुजबूज; वादग्रस्त निर्णयामुळे होणार होती…
म.टा. प्रतिनिधी, नागपूरन्या. रोहित देव यांनी दिलेल्या एका वादग्रस्त निर्णयामुळे तसेच अन्य काही निर्णयांमुळे त्यांची दुसऱ्या राज्यात बदली करण्यात येत होती. ही वागणूक अपमानास्पद वाटल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा मुंबई…
Sameer Wankhede प्रकरणी लपवाछपवीचा खेळ थांबवा, सीबीआयला मुंबई हायकोर्टाचे खडे बोल
Sameer Wankhede : मुंबई हायकोर्टात काल झालेल्या सुनावणीत समीर वानखेडे प्रकरणात सीबीआयला खडे बोल सुनावण्यात आले. लपवा छपवीचा खेळ थांबवा असं देखील कोर्टानं म्हटलं. समीर वानखेडे हायलाइट्स: लपवाछपवीचा खेळ थांबवा…
मुंबई गोवा महामार्गाची डेडलाईन चुकली,खड्ड्यांचे फोटो पाहताच न्यायालयाचा NHAI ला सवाल
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रकल्पात पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्याच्या कामाची जबाबदारी असलेले भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) हे या कामाबाबत उदासीन असल्याचे बुधवारी…
समीर वानखेडेंचा पाय आणखी खोलात? सीबीआयची मुंबई हायकोर्टात मोठी मागणी,अडचणी वाढणार?
Sameer Wankhede : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सीबीआयनं मुंबई हायकोर्टात त्यासंदर्भात मोठी मागणी केली आहे. कोर्टानं मागणी मान्य केल्यास वानखेडेंच्या अडचणीत वाढ होऊ शकते. हायलाइट्स:…
हे चालणार नाही…, अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने राज्य व केंद्र सरकारला खडसावले आहे. ‘राज्यातील आदिवासी भागांतील वंचित नागरिकांपर्यंत सरकारी योजना व आर्थिक लाभ पोहोचवण्यासाठी एकीकडे अंगणवाडी सेविकांना…
शिंदे सरकारला हायकोर्टाचा मोठा दिलासा, मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या २२७ राहणार
मुंबई :मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्याच्या एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधातील दोन्ही रिट याचिका मुंबई हायकोर्टाने सोमवारी फेटाळून लावल्याने महापालिका निवडणुकीची अनिश्चितता कायम राहिली आहे. शिवाय ही…
सरकार बदललं म्हणून विकास कामे थांबवता येणार नाहीत, उच्च न्यायालयाचा शिंदे फडणवीसांना दणका
अहमदनगर : राजकारण हे राजकारण्याचा ठिकाणी हवे. जनहिताच्या कामात ते येता कामा नये. सत्ताधारी बदलले म्हणून आधीच्या सरकारने मंजूर केलेली जनहिताची कामे सुरू राहिली पाहिजेत. दुर्दैवाने तसे झाले नाही व…