• Sat. Sep 21st, 2024

Maharashtra Government

  • Home
  • मुंबईकरांचं पाणी कपातीचं टेन्शन दूर होणार, राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

मुंबईकरांचं पाणी कपातीचं टेन्शन दूर होणार, राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : उन्हाच्या तडाख्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव तळ गाठत असून येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.…

जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य, हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांचा क्षणिक आनंद राहू शकतो

मुंबई : शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने…

हे चालणार नाही…, अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने राज्य व केंद्र सरकारला खडसावले आहे. ‘राज्यातील आदिवासी भागांतील वंचित नागरिकांपर्यंत सरकारी योजना व आर्थिक लाभ पोहोचवण्यासाठी एकीकडे अंगणवाडी सेविकांना…

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या निकष

मुंबई : “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल.…

सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजला जाणार, राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. १०…

You missed