• Sat. Jun 13th, 2026

    अवकाळी पाऊस

    • Home
    • हताश झालेल्या शेतकऱ्याने अवकाळी पावसाच्या साक्षीनेच आयुष्य संपवलं; आठ जणांचं कुटुंब पोरकं

    हताश झालेल्या शेतकऱ्याने अवकाळी पावसाच्या साक्षीनेच आयुष्य संपवलं; आठ जणांचं कुटुंब पोरकं

    Unseasonal Rain in Maharashtra | महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होताना दिसत आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

    अवकाळी पावसाचा साखर उद्योगालाही फटका; हंगाम संपला, साखर उत्पादनात झाली घट

    Decrease in sugar production : यंदा उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. हे लक्षात घेता यंदा साखर उत्पादन उच्चांकी होईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र साखर उत्पादनाला मोठा फटका बसला. साखर…

    शेतातलं पीक गेलं, जनावरं मेली; शेतकरी म्हणाला,आता पंचनामे करायला येऊ नका, मैतालाच या

    बीड: जिल्हाभरात अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोडपले आहे. यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर गारपीट आणि नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे बीडच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांची जनावरेही दगावली…

    जळगावात अवकाळी पावसाचा कहर, वीज कोसळल्याने ९ बकऱ्या ठार; सुदैवाने गुराखी बचावला

    जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील रामगड येथील तलावाच्या भिंतीजवळ विज कोसळल्याने ९ बकऱ्या ठार झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली आहे. यात सुदैवाने गुराखी बालंबाल बचावला आहे.…

    You missed