महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, उद्या शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हावर अंतिम सुनावणी
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हावर उद्या सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. काय होणार? याबाबत…
कितीही काही केलं तरी नवी मुंबई पालिका निडणुकीत दिसेलच! श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना टोला
Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•7 Oct 2025, 8:30 am खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता मंत्री गणेश नाईक यांना टोला लगावला. श्रीकांत शिंदे हे अंबरनाथमध्ये आले असता माध्यमांशी ते…
राज ठाकरेंचा गुप्त सर्व्हे अन् ‘तो’ निर्णय रद्द; आता रामदास भाईंकडूनही तीच चूक; शिंदेसेना गोत्यात
रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवावरून केलेल्या आरोपांमुळे शिंदेसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. या आरोपांमुळे शिंदेसेनेतील नेत्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भाजपलाही याचा फटका बसू शकतो. (फोटो–…
Maharashtra Live News Today : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
राज्यात कोल्ड्रिफ कफ सीरिप बॅन करण्यात आलं आहे. खोकल्याच्या या औषधामुळे विषबाधा होऊन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणांनंतर चिमुकल्यांना कोणताही धोका उद्भवू नये यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचललं आहे. दुसरीकडे…
कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान दोघांपैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा?, पंढरपूरच्या मंदिर समितीपुढे मोठा पेच
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. कार्तिकी एकादशीला कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना पूजेचा मान द्यायचा? असा पेच मंदिर समिती पुढे आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर…
‘गरज असल्यास हिंदीत बोलतो, मला फरक पडत नाही’, मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य चर्चेत
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषेबाबत केलेल्या नव्या वक्तव्यामुळे आता पुन्हा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “मी गरज पडल्यास हिंदीत बोलतो, मला फरक पडत नाही”, असं…
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील ब्रेकिंग न्यूज, महत्त्वाच्या बातम्या पाहा एका क्लिकवर
राज्यात हवामान खात्याने ७ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ धडकलं असून त्याचा परिणाम मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात दिसू शकतो. यामुळे मुसळधार पावसासह सोसाट्याचे वारे वाहू शकतात.…
बाळासाहेब गेल्यावर उद्धव ठाकरेंनी…; रामदास कदमांनी बोलण्याच्या ओघात ४ महत्त्वाचे किस्से सांगितले
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचे पार्थिव दोन दिवस मातोश्रीवर ठेवले होते. दसरा मेळाव्यात बोलण्याची संधी नाकारली, असे दावे त्यांनी…
Breaking News 4th October 2025 : वाचा शनिवार, आजच्या ४ ऑक्टोबर २०२५ च्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
राज्यभरात पावसाचा जोर ओसरला आहे. मुंबईसह उपनगरात नवरात्रीच्या दिवसांत पावसाने हजेरी लावली होती. मात्र शनिवारपासून पावसाने उघडीप घेतली आहे. दुसरीकडे मराठवाडा, विदर्भातही पाऊस थांबला आहे, पण आधी झालेल्या अतिवृष्टीने तेथील…
भाईंकडून मानाचं स्थान, तोच नेता भाजपकडून ट्रॅप? देवाभाऊंची ‘कॅबिनेट’ खेळी, संघर्षात कोणाचा बळी?
शिंदेसेनेच्या आमदाराविरोधात भाजपनं माजी आमदाराला ताकद देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना-मनसे-भाजप असा प्रवास करत आलेल्या नेत्याला भाजपनं कॅबिनेट दर्जा दिला आहे.