राज्यात कोल्ड्रिफ कफ सीरिप बॅन करण्यात आलं आहे. खोकल्याच्या या औषधामुळे विषबाधा होऊन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणांनंतर चिमुकल्यांना कोणताही धोका उद्भवू नये यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचललं आहे. दुसरीकडे अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ घोंघावत असून त्या वादळामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Maharashtra Live News Today : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
