• Sat. Sep 21st, 2024

Marathi News

  • Home
  • मामाच्या लग्नावरुन परत येताना अपघात, कारवरील नियंत्रण सुटलं, ४ जणांचा मृत्यू, लातूर सुन्न

मामाच्या लग्नावरुन परत येताना अपघात, कारवरील नियंत्रण सुटलं, ४ जणांचा मृत्यू, लातूर सुन्न

लातूर : जिल्ह्यातील अपघाताचं सत्र सुरुच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये लातूरमध्ये रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. लातूरमधील औसा निलंगा मार्गावर कारच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मेहुण्याच्या लग्नाला गेल्या…

लेकीचं लग्न ठरवलं, बापाने कर्ज काढून तयारी केली, पण नवरदेव आलाच नाही, कारण ऐकून सगळेच हादरले

सोनभद्रः नवरी नटुन थटून बसली, लग्नाचा मांडव सजला, वऱ्हाडीदेखील आले मात्र, नवरदेवाचा पत्ताच नाही. वधुपक्षाने संपूर्ण रात्र वरातीची वाट पाहिली पण शेवटपर्यंत वरात आलीच नाही. अखेर वाट पाहून वैतागलेल्या वधुपक्षाने…

You missed