हिवाळी अधिवेशनात वाढीव खर्चांची ‘पुरवणी’ सोय, आर्थिक शिस्त की राजकीय अस्थिरता? अंदाज का चुकतात?
नागपूर: दर महिन्याला घराघरांत जमाखर्च लिहिला जातो. सरकारही त्याच प्रकारे वर्षांच्या खर्चाचा ताळेबंद जाहीर करते. घरांमध्ये पगारानंतर महिनाअखेर खर्च वजा जाता जमा किती, हे लिहिले जाते. सरकार मात्र येत्या वर्षात…
इस्लाम व ख्रिश्चन धर्म स्वीकारूनही आदिवासी आरक्षण घेणं चूक, विधान परिषदेत जोरदार खडाजंगी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्यात मूळ आदिवासींनी विविध धर्म विशेषत: इस्लाम व ईसाई धर्म स्वीकारल्यानंतरही आदिवासी म्हणूनच आरक्षण घेत राहणे चूक असून त्यावर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी गुरुवारी…
कृषी विभागाकडे अर्ज करण्यासाठी शेतकरी उदासीन असतात, कृषिमंत्र्यांचीच कबुली, वाचा काय घडलं..?
नागपूर : शेततळे बांधण्यासाठी कृषिविभागाची कमाल मर्यादा केवळ ७५ हजार आहे. मात्र रोजगार हमी योजनेंतर्गत अर्ज केला तर सहा लाखांपर्यंतचा निधी प्राप्त होता. एकाच योजनेसाठी दोन विभागांत असलेली ही तफावत…
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, तीन महिन्यांत २८ हजार ८६८ कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्री सामंत
नागपूर : राज्यात विविध उद्योगांद्वारे परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्राने परत एकदा आघाडी घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यात एकूण, २८,८८९ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी…
लहान शहरांतही नाट्यगृहे उभारणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत नाट्यगृहांमध्ये सुविधांची निर्माण करण्याबरोबरच जिल्हा व तालुकापातळीवर नाट्यगृह उभारण्याबद्दलही सरकार सकारात्मक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री…
मराठा आरक्षणावर विधानसभेत चर्चा; शंभरहून अधिक सदस्यांनी सहभागी होण्याची व्यक्त केली इच्छा
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : मराठा समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न, जमीनदार असल्याचा सर्वांचा गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. याबाबत नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची गरज आहे. सरकारने त्यादृष्टीने सकारात्मक विचार करून ओबीसी…
पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सभागृहात धक्कादायक विधान
नागपूर : सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. यातच पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्तीसुद्धा दिली जाते. मात्र, ती केवळ २०० विद्यार्थ्यांना दिली जाते. ही संख्या वाढविण्यात यावी, अशी…
सरकारने पीक विम्यासाठी भरलेले ८ हजार कोटी कोणाच्या बोडख्यावर गेले? उद्धव ठाकरेंचा सवाल
नागपूर : मुख्यमंत्र्यांनी एक रुपयात विमा योजना आणली. त्या अंतर्गत पावणे दोन कोटी शेतकऱ्यांनी विमा घेतला. त्यापोटी ८ हजार कोटींचा हिस्सा सरकारने भरला. जनतेचा हा पैसा सरकारच्या मित्रांच्या कंपन्यांच्या खिशात…
कॅसिनोवरून आरोप प्रत्यारोप, फडणवीस-खडसे यांच्यात विधान परिषदेत जोरदार कलगीतुरा
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांच्यात अनेक दिवसानंतर एकमेकांवर केलेल्या शाब्दिक टोलेबाजीने विधानपरिषदेतील वातावरण सोमवारी काही वेळेकरिता चांगलेच तापले होते. कॅसिनो नियंत्रण…
हे ट्रिपल इंजिन नसून ट्रबल इंजिन सरकार, शेतकरी हवालदिल-सत्ताधारी प्रचारात व्यस्त: जयंत पाटील
नागपूर : शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे आणि मोठ्या इव्हेंट मध्ये गुंतून राहणं हा गेल्या तीन चार महिन्यांपासूनचा राज्य सरकारचा कार्यक्रम सुरू आहे. सरकारला आणखी एक इंजिन जोडल्याने लोकांना वाटलं की ट्रिपल…