• Sat. Sep 21st, 2024

Water crisis

  • Home
  • पश्चिम महाराष्ट्रात पाणी टंचाईचं संकट, पुणे विभागात १९९ टँकर, साताऱ्यात सर्वाधिक गावं कोरडी

पश्चिम महाराष्ट्रात पाणी टंचाईचं संकट, पुणे विभागात १९९ टँकर, साताऱ्यात सर्वाधिक गावं कोरडी

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ऐन पावसाळ्यात पावसाने पाठ फिरविल्याने पश्चिम महाराष्ट्रातील १७४ गावांसह ११०८ वाड्यावस्त्यांमधील सुमारे साडेतीन लाख नागरिकांना पाणीटंचाई भासत आहे. त्यासाठी त्यांना पायपीट करण्याची वेळ येत असल्याने १९९…

हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी खड्डा खोदून काढतात पाणी, पाणी टंचाईमुळे मुलांची लग्नं रखडली

अकोला : पाणीटंचाईमूळ राज्यातील एका गावात गावकऱ्यांना अनेक समस्येला सामोरे जावे लागतं आहे. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कवठा हे गाव. गावात एक विहीर अन् धरण असून ह्या विहिरीला पाणी…

You missed