• Tue. Aug 11th, 2026

    vasai virar news

    • Home
    • सायबर शाखेला आता पोलिस ठाण्याचा दर्जा; ऑनलाइन फसवणुकीची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवता येणार

    सायबर शाखेला आता पोलिस ठाण्याचा दर्जा; ऑनलाइन फसवणुकीची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवता येणार

    म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सायबर शाखेची स्थापना करण्यात आली होती. आता या शाखेला सरकारने पोलिस ठाण्याचा दर्जा मंजूर केला आहे. त्यामुळे…

    मुंबईजवळच्या ‘या’ भागातील पाणी आरोग्यास हानिकारक; प्रदूषण अहवालातून धक्कादायक चित्र समोर

    वैष्णवी राऊत, वसई: वसई-विरार महापालिका क्षेत्राला वायू प्रदूषण आणि जलप्रदूषणाचा भीषण विळखा पडल्याची बाब महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती दर्शवणाऱ्या अहवालातून नुकतीच समोर आली आहे. तब्बल आठ वर्षानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात…

    मीरा-भाईंदर ते वसई-विरारपर्यंत सायबर फसवणुकीचे जाळे; भामट्यांनी लुबाडे करोडो, आकडा वाचून धक्का बसेल

    म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : बँकेचे क्रेडिट कार्ड अपडेट करणे व इतर पद्धतींनी ऑनलाइन आर्थिक फसवणीक झाल्याच्या तब्बल दोन हजार तक्रारी मागील आठ महिन्यांत मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत.…

    काशीद-कोपरला ग्रामस्थांचा रोज रात्री पहारा; डोंगरावर दिसणारी ‘ती’ गोष्ट बघून भरते धडकी, काय कारण?

    म. टा. वृत्तसेवा, वसई : वसई तालुक्यातील काशीद-कोपर गावातील डोंगरावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र या टाकीमुळे गावाला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने…

    You missed