• Sat. Sep 21st, 2024

ratnagiri news today

  • Home
  • मासे पकडायला जाणे जीवावर बेतले; चिपळूण ओमळीतील दोघे पाली येथे नदीत बुडाले

मासे पकडायला जाणे जीवावर बेतले; चिपळूण ओमळीतील दोघे पाली येथे नदीत बुडाले

रत्नागिरी: कोकणात चिपळूण तालुक्यातील ओमळी गोंधळेवाडी येथील एक ११ वर्षाचा बालक आणि २३ वर्षाचा तरूण खांदाट- पाली येथे वाशिष्ठी नदीच्या मारुती मंदिर जवळ असलेल्या डोहात बुडून मृत्यूमुखी पडले. ही घटना…

गुड न्यूज, अखेर मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन,कुठंपर्यंत पोहोचला, जाणून घ्या अपडेट

मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक जण ज्या गोष्टीची गेल्या काही दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होता. तो दिवस आज उजाडला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. दक्षिण महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे.…

अवकाळीनं वेळ साधली, शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी, कोकणातील आंबा, काजू उत्पादक संकटात

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे आंबा, काजू बागायतदार मोठ्या संकटात सापडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडेच अवकाळी पाऊस मध्यरात्रीनंतर सुरू झाला. या अवकाळी पावसामुळे अनेकांची…

You missed