• Sat. Sep 21st, 2024

उदय सामंत

  • Home
  • रिफायनरी प्रकल्पावर उद्योगमंत्री उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य, टीकाकारांना सुनावलं

रिफायनरी प्रकल्पावर उद्योगमंत्री उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य, टीकाकारांना सुनावलं

रत्नागिरी : कोकणातील प्रस्तावित असलेल्या रिफायनरचा विषय सध्या पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात आम्हाला निवेदन देण्यापासून रोखले असा आरोप रिफायनरी विरोधकांनी केला होता. अशातच आता…

शिवसेनेच्या बॅनरवर निलेश राणेंचा फोटो, सामंत बंधूंसोबत राजकीय वैर संपलं, कोकणात चर्चेला उधाण

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात सध्या एका मोठ्या राजकीय नेत्याने लावलेल्या बॅनरची चर्चा जोरात सुरू आहे. एकेकाळी एकमेकांवर टीकांचे बाण सोडणारे हे राजकीय नेते आता दिवाळीनिमित्त एकाच बॅनरवर दिसून…

नीलेश राणे-सामंत बंधूंची बंद दाराआड चर्चा, सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत महत्त्वाचा निर्णय?

रत्नागिरी: भाजपाचे युवा नेते रत्नागिरीचे माजी खासदार नीलेश राणे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची मुंबई येथे सोमवारी भेट घेतली आहे. यावेळी उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत हे देखील…

आमदाराची बायको जीव देईल, गोगावलेंच्या किश्श्यामागील कारण काय? उदय सामंतांनी सगळं सांगितलं

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : एका आमदाराने मंत्रिपद न मिळाल्यास त्यांची पत्नी आत्महत्या करेल, तर एकाने मंत्रिपद न मिळाल्यास नारायण राणे आपल्याला संपवतील, असे विधान केल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदे गटातील…

इर्शाळवाडीतून आली मोठी अपडेट, शोध मोहीम थांबवणार, मंत्री उदय सामंतांची घोषणा, सांगितले कारण

खालापूर : इर्शाळवाडी येथील सुरू असलेली शोध मोहीम आता उद्यापासून थांबवण्यात येत असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. या दुर्टनेत बेपत्ता झालेल्यांना मृत घोषित करणार करण्याचा निर्णय घेण्यात…

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप, चार आमदार ठाकरेंची साथ सोडणार, मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

म. टा. वृत्तसेवा, अमरावती : शिवसेनेचे (ठाकरे गट) दोन आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आणखी चार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. या दाव्याने ते…

भरत जाधवजी, माफी मागताना प्रेक्षकांचे काही पैसे परत केलेत का? उदय सामंत यांचा टोला

रत्नागिरी : रत्नागिरी येथील नाट्यगृहात आपण पुन्हा पाय ठेवणार नाही, असे सांगत प्रेक्षकांची जाहीर माफी मागणारे प्रख्यात अभिनेते भरत जाधव यांच्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया दिली. भरत…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सुट्टीवर का गेले, रजेची तीन कारणं काय?

मुंबई:राज्यातील सत्तांतराच्या चर्चा, त्यात अजित पवारांच्या बंडाच्या चर्चा, अशा ताज्या घटना असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर घेऊन अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर गेल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं असून…

मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेमुळे एकनाथ शिंदे नाराज, तडकाफडकी गावी गेले? उदय सामंत म्हणाले…

मुंबई:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपला अपेक्षित अशी कामगिरी करता न आल्याने दिल्लीत पडद्यामागे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊतांच्या या दाव्यामुळे राजकीय…

पालकमंत्री उदय सामंत यांचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले हा तर प्रत्येक रिक्षावाल्याचा अपमान

रत्नागिरी : ‘काल एक महाभाग’ असा उल्लेख करत रिक्षावाल्याच्या नेतृत्वाखाली काम करायचं नसल्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नको असं शरद पवार यांनी म्हटले. मात्र त्यानंतर दोन तासांनी अजितदादांनी दम दिल्यावर…

You missed