‘खरात प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे जवळचे कुणी असते तर कारवाई झाली नसती’, Shyam Manav यांची टीका
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव यांनी अशोक खरात प्रकरणावर टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला. त्यांनी कारवाई केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. पण मुख्यमंत्र्यांच्या…
Pune Police : शाब्बास! याला म्हणतात पोलीस! पुणे पोलिसांनी उत्तराखंडमध्ये जावून बिश्नोई गँगच्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या
पुणे पोलिसांनी ‘AJ’ फर्निचर मॉल फायरिंग प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी थेट उत्तराखंडमध्ये जावून बिश्नोई गँगच्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड…
Raigad Fort : शिवरायांच्या आज्ञापत्रात स्पष्ट निर्बंध असताना पाचाड परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा आरोप
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात वृक्षतोडीवर स्पष्ट निर्बंध असूनही रायगड किल्ल्यापासून कही अंतरावर पाचाड परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. याचबरोबर ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरातील कोळशा भट्ट्यांमुळे…
Palghar Accident : पालघरमध्ये मोठी दुर्घटना, 100 वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात, 10 जणांचा मृत्यू
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती…
Murud-Janjira Fort : तब्बल 350 वर्षे ‘अजिंक्य’ राहिलेला जंजिरा किल्ला पुढचे तीन महिने बंद राहणार
तब्बल 350 वर्ष अजिंक्य राहिलेला जंजिरा किल्ला हा पुढचे तीन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यटक शेवटच्या काही दिवसांमध्ये अजिंक्य किल्ला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करताना दिसत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Eknath Shinde : भाजप-शिवसेना नगरसेवकांमध्ये ठाण्यात टोकाचा वाद, एकनाथ शिंदे यांचं पहिल्यांदाच भाष्य
ठाणे पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या वादात आरोप-प्रत्यारोपाच्या मालिका कायम आहेत. भाजपकडूनही शिवसेना नगरसेवकांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. तर भाजप-शिवसेना यांच्यातील वादावरुन महाविकास आघाडीच्या पक्षांनी टीकास्त्र सोडलं आहे. हा वाद इतका वाढल्यानंतर…
Adhik Maas : 7000 लीटर आमरस, 1 टन पुरण अन् 500 जावयांचा थाट; अधिकमास निमित्त भव्य ‘धोंड्याच्या जेवणाचा’ सोहळा
रविवारपासून अधिकमासला सुरुवात झाली आहे. अधिकमास हा समस्त जावाई मंडळींचा सन्मानाचा महिना. या महिन्यात प्रत्येक घराघरांत जावईबापूंचं औक्षण केलं जातं, विशेष पाहुणचार केला जातो, धोंडा दिला जातो आणि त्यांना भेटवस्तूदेखील…
Sadabhau Khot : ‘शेट्टी, जाणकरांना ज्या पद्धतीने उचललं त्याची गरज नव्हती’, सदाभाऊ खोत यांची भूमिका
मुंबईत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार होता. पण त्याआधीच पोलिसांनी राजू शेट्टी यांच्यासह इतर नेत्यांना उचललं होतं. या घटनेवर सत्ताधारी आमदार सदाभाऊ खोत यांनी भूमिका मांडली…
Umesh Patil : ‘मी हिरोगिरी करतोय, पण तुम्ही व्हिलन होऊ नका’, उमेश पाटील यांचं रोहित पवारांना उत्तर
रोहित पवार यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित पवार यांनी उमेश पाटील यांना उद्देशून हिरोगिरी करत असल्याची टीका केली होती. त्यावर उमेश पाटील…
Devendra Fadnavis : ‘पार्थ पवार मला येऊन भेटले’, मुख्यमंत्र्यांकडून भेटीच्या वृत्ताला दुजोरा, नेमकी चर्चा काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…