‘शिंदे गटाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जाणार…’ विनायक राऊतांची टीका
Authored byसूरज सकुंडे | Contributed byप्रसाद रानडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2025, 8:12 pm शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर टीका केली आहे.संजय राऊत…
तुमचे १० आमदार कधी आमच्याकडे येतील कळणारही नाही, गुलाबराव पाटलांचं आदित्य ठाकरेंना आव्हान
Authored byमानसी देवकर | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2025, 3:45 pm आदित्य ठाकरेंनी पालकमंत्री पदावरून महायुतीला टोला लगावला होता. त्यांना पालकमंत्री सापडत नाहीत, तिघांमध्ये तू-तू मैं-मैं…
मला धमकी देण्यापेक्षा विमानतळ सुरू करणं गरजेचं; वैभव नाईकांचा नारायण राणेंवर पलटवार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jan 2025, 1:43 pm सिंधुदुर्ग विमानतळावरून शिवसेना ठाकरे गट व भाजपात जुंपली आहे. विमानतळावरून नारायण राणेंनी वैभव नाईक यांना आव्हान दिलं होतं. विमानतळाला टाळं मारलं तर तुझ्या…
‘गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली चालतं…’ अंबादास दानवे आक्रमक
Authored byसूरज सकुंडे | Contributed byआदित्य भवार | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jan 2025, 7:58 pm संतोष देशमुख प्रकरणामुळं राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय.संतोष देशमुख प्रकरणावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक…
भाजपच्या पडत्या काळात आम्ही मदत केली, त्याचा विचार करावा; गुलाबराव पाटलांचं स्पष्ट मत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jan 2025, 1:54 pm शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या युतीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. यावरून गुलाबराव पाटलांनी भाजपला संदेश देत आपलं मत व्यक्त केलंय. भाजपच्या पडत्या…
Manikrao Kokate: ‘तो’ विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal : माझ्या दृष्टीने त्यांचा विषय संपला आहे, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांसदर्भात सुरू असलेल्या वादावर व्यक्त केली आहे. महाराष्ट्र टाइम्सbhujbal kokate म.टा.विशेष…
‘मराठी पोरं टिकत नाहीत म्हणत नोकरी नाकारली, शिवसैनिक ऑफिसातच घुसले…पुढे काय घडलं?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jan 2025, 7:11 pm राधेश्याम ब्रदर्स कंपनीनं मराठी मुलांना नोकरी नाकारली.मुंबईत मराठी तरुणावर पुन्हा अन्याय, नोकरी नाकारलीमराठी माणसं दोन…
EVMच्या माध्यमातून मतांचे ध्रुवीकरण झाल्याने महायुतीचा विजय, ठाकरेंच्या खासदाराने पुन्हा तार छेडली
Sanjay Jadhav : बहुमत जनतेने दिलेल्या मताचे नसून ईव्हीएमच्या माध्यमातून मताचे ध्रुवीकरण करून मिळविलेले बहुमत आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे. Lipi धनाजी चव्हाण, परभणी…
विधानभवनाच्या पायऱ्यांवर भास्करराव नतमस्तक, अधिवेशन संपताच विरोधकांवर टीका, काय म्हणाले?
Produced byविश्रांती शिंदे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Dec 2024, 7:10 pm विधिमंडळाच्या पायऱ्यांवर डोकं ठेवत भास्कर जाधव नतमस्तक!
Uddhav Thackeray: मंत्र्यांप्रमाणे मुख्यमंत्रीही अडीच वर्षांनी बदलणार का? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल
Uddhav Thackeray On Mahayuti: राज्य मंत्रिमंडळातील मंत्री हे अडीच वर्षांनी बदलणार असल्याचे सांगण्यात येते आहे. मंत्र्यांप्रमाणे मग मुख्यमंत्रीही अडीच वर्षांनी बदलणार आहेत का? की केवळ आमदारांना खेळवत ठेवून आपल्या खुर्च्या…