• Mon. Mar 9th, 2026

    एकाच कुटुंबातील तीन मावस भावंडांचे मृतदेह डोंबिवलीत पोहोचले; शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप!

    एकाच कुटुंबातील तीन मावस भावंडांचे मृतदेह डोंबिवलीत पोहोचले; शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2025, 8:20 pm

    जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.यात एकाच कुटुंबातील तीन मावस भावंडांचे मृतदेह डोंबिवलीत पोहोचले. त्यांना अखरेचा निरोप देण्यासाठी डोबिंवलीकरांनी गर्दी केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed