जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.यात एकाच कुटुंबातील तीन मावस भावंडांचे मृतदेह डोंबिवलीत पोहोचले. त्यांना अखरेचा निरोप देण्यासाठी डोबिंवलीकरांनी गर्दी केली.