• Sat. Mar 7th, 2026
    काश्मीरमध्ये संचारबंदी, जळगावातील १४ पर्यटक अडकले, सुटकेसाठी विशेष प्रयत्न

    Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2025, 12:10 pm

    दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी असली तरीही सध्या तेथील पर्यटक सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये जळगावातले १४ पर्यटक देखील काश्मिरमध्ये अडकले आहेत. पर्यंटकांच्या सुटकेसासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed