• Wed. Apr 23rd, 2025 5:55:04 AM

    उद्धव ठाकरे अन् नारायण राणे कॉलवर उदय सामंत पहिल्यांदाच बोलले, नेमकं काय म्हणाले?

    उद्धव ठाकरे अन् नारायण राणे कॉलवर उदय सामंत पहिल्यांदाच बोलले, नेमकं काय म्हणाले?

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byप्रसाद रानडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Mar 2025, 4:08 pm

    दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी व्हावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून केली जातीये. या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव येऊ नये, यासाठी ठाकरेंनी कॉल केल्याचा दावा नारायण राणेंनी केला होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed