Authored byसूरज सकुंडे | Contributed byगजानन सावंत | महाराष्ट्र टाइम्स.कॉम16 Feb 2025, 10:03 pm
संघर्ष आणि संकटे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली असतात, असं म्हणतात. याचीच प्रचिती या शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यावर येते. गणेश नामदेव बुलबुले…. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी… त्यांनी आपल्या शेतात टोमॅटोची लागवड केली. लागवडीवेळी बाजारभाव होता 80 ते 90 रुपये प्रतिकिलो…याच आशेवर मोठ्या जोखमीने आणि कष्टानं त्यांनी टोमॅटोची लागवड केली. संघर्ष आणि संकटे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली असतात, असं म्हणतात. याचीच प्रचिती या शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यावर येते. गणेश नामदेव बुलबुले…. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी… त्यांनी आपल्या शेतात टोमॅटोची लागवड केली. लागवडीवेळी बाजारभाव होता 80 ते 90 रुपये प्रतिकिलो…याच आशेवर मोठ्या जोखमीने आणि कष्टानं त्यांनी टोमॅटोची लागवड केली. काळ्या मातीतील तांबड्या चिखलाची गोष्ट शेतकऱ्यांच्या तोंडूनच ऐकूया….