• Wed. Sep 16th, 2026

‘तानाजी सावंतांनी मुलाच्या अपहरणाची खोटी केस नोंदवली….’ सुषमा अंधारे नेमक्या काय म्हणाल्या?

‘तानाजी सावंतांनी मुलाच्या अपहरणाची खोटी केस नोंदवली….’ सुषमा अंधारे नेमक्या काय म्हणाल्या?


माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज अचानक गायब झाल्यानंतर अर्ध्या तासात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.तानाजी सावंत यांनी पोलिसांवर कमालीचा दबाव आणल्याचं बोललं जातंय.ऋषीराज आपल्या मित्रांसोबत एका स्पेशल चार्टर्ड प्लेनमध्ये बँकॉकला जायला निघाला होता. तानाजी सावंत यांच्या या कृतीवर शिवनेत्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्षेप घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed