Authored byसूरज सकुंडे | Contributed byअजय गर्दे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम5 Feb 2025, 9:07 pm
धुळ्यातील मोहाडी गावातील नागरिक गावगुंडांमुळं त्रस्त आहेत. गावगुंडांच्या कारनाम्यांमुळं मोहाडीतील नागरिक थेट रस्त्यावर उतरले.गावगुंडावर कारवाई करण्यात यावी, यासाठी नागरिकांनी थेट मोर्चा काढलापोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देवून गावकऱ्यांनी त्यांच्यासमोर कैफीयत मांडली.