Palghar Farmer News: गातेस गावातील एका शेतकऱ्याचे भाताचे जवळपास ८०० भारे जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेत शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाले आहे.
Palghar News: भीषण आगीत भाताचे ८०० भारे जळून खाक; गातेस गावातील शेतकऱ्याचे मोठं नुकसान


Palghar Farmer News: गातेस गावातील एका शेतकऱ्याचे भाताचे जवळपास ८०० भारे जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेत शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाले आहे.